उत्कंठावर्धक 'काउंटडाऊन'
मुख्यमंत्री झाल्यानंतर दिल्लीत आलेल्या उद्धव ठाकरेंचे पंतप्रधान मोदींनी चांगले स्वागत करून पूर्वीचा सलोखा कायम राखला आहे. नितीशकुमार यांच्याप्रमाणेच ठाकरे यांचे मुख्यमंत्रिपद शाबूत राखून महाराष्ट्रात...
View Articleदिल्लीतल्या भेटी अन् मुंबईतले पतंग
शिवसेना व काँग्रेस-राष्ट्रवादी यांच्या विचारधारेत फरक असला, तरी केंद्र सरकार ज्या प्रकारे सत्ता केंद्रीकरण करत आहे ते पाहाता महाविकास आघाडी तुटणे तिन्ही पक्षांना परवडणारे नाही. दिल्ली दरबारात हजेरी...
View Articleवैशिष्ट्ये आणि वैगुण्यांचा 'व्यवसायी'
प्रशांत किशोर यांना आता राजकीय प्रशिक्षकाच्या भूमिकेतून बाहेर पडून, राजकारणाच्या आखाड्यात उतरायचे वेध लागले आहे. राजकीय सल्लागार आणि रणनीतीकार म्हणून मिळवलेल्या यशाच्या जोरावर राजकारणात जम बसविण्याचा...
View Articleऑगस्टमधली 'चूक'आणि 'दुरुस्ती'
राज्यातील ओबीसी ठरविण्याचा राज्यांचा अधिकार मोदी सरकारनेच घटनादुरुस्ती करून तीन वर्षांपूर्वी काढून घेतला होता. आता उत्तर प्रदेश निवडणुका दिसू लागल्याने पुन्हा घटनादुरुस्ती करून तो राज्यांना बहाल...
View Article'स्मार्ट सिटी'चे मृगजळ...
देशातील शंभर शहरे ‘स्मार्ट’ करण्यासाठी पंतप्रधानांनी ‘स्मार्ट सिटी’ ही योजना जाहीर केली. त्याला केंद्र व राज्य सरकार आर्थिक मदत करणार होते. या योजने अंतर्गत कोणकोणत्या शहरांत कोणती कामे झाली, त्यामध्ये...
View Articleतार्किक शेवटाकडे वाटचाल
संबंधितांशी पुरेशी चर्चा न करता, विरोधकांच्या मतांना किंमत न देता रेटलेल्या संकल्पना जनप्रतिकारापुढे ठिसूळ ठरतात हे शेतकऱ्यांच्या ‘एका गटा’ने केलेल्या आंदोलनाने दाखवून दिले. आंदोलनाची आता तार्किक...
View Articleविरोधकांसाठी नवे 'टूलकिट'
दिल्लीत ३८० दिवस सुरू असलेल्या शेतकरी आंदोलनाची अखेर यशस्वी सांगता झाली. या आंदोलनाने सरकारच्या विरोधकांनाही ‘टूलकिट’ दिले आहे. ते आहे एकीचे, दीर्घकाळपर्यंत लढा देण्याचे आणि कोणत्याही परिस्थितीत भान...
View Articleजिंकले तर मोदी, हरले तर योगी
उत्तर प्रदेशसह गोवा, पंजाब, उत्तराखंड व मणिपूर या पाच राज्यांतील विधानसभेच्या निवडणुका अखेर जाहीर झाल्या. त्या जाहीर होताच, त्यांचे निकाल निर्णायक असतील, असे अंदाज वर्तविले जाऊ लागले. त्याचबरोबर...
View Articleआणखी किती वाट पाहणार?
यापुढे प्रत्येक प्रांतात दिल्लीप्रमाणे शिक्षण व आरोग्याच्या सुविधा देण्याचा प्रयत्न राज्यकर्त्यांनी करणे आवश्यक आहे; किंबहुना नागरिकांनी त्यांना तसे करण्यास भाग पाडायला हवे. प्रत्येक वेळेला केजरीवाल...
View Articleहिमाचलात भाजपचेच पारडे जड
सुनील चावके हिमाचल प्रदेशात दर पाच वर्षांनंतर सत्तांतर होत असले तरी मुख्य प्रतिस्पर्धी काँग्रेस पक्ष असल्यामुळे भारतीय जनता पक्षाला चिंता नाही. दर पाच वर्षांनी सत्तांतर होणाऱ्या देशातील इतर राज्यांमधली...
View Article
More Pages to Explore .....